जलसंजीवन म्हणजे काय
हगणीवर बहुगुणी मीठ-साखर-पाणी किवा जुलाबावर वापरा
या आजारमुळे आपल्या देशात दरवशी 5 लाख मुले मरतात पण आपण ते सहज टाळता येणारे असतात
हगवणीची अनेक कारणे असतात वयस्कर पुरुषा- महिला शरीरात सुमारे 63% तर लहान मुलाचे शरीरात
70% पाणीच असते मृत येणाचे कारण हगावणी मध्ये पाणी व क्षार शरीरातून बाहेर गेलामुळे जीभ कोरडी पडते
टाळू खोल जाते' खूप तहान लागते ' लघवी होत नाही वजन कमी होते नाडीचे ठोके वाडतात डोळे खोल जातात
उपचार न झाल्यास मृत ओडवतो लहान मुलांना दूध पाणी सरबत खीर असे पदार्थ देत राहावे जलसंजीवनचे
पाकिटे मिळतात यात 3.5ग्रॅम सोडीयम क्लोराईड (मीठ) 2.5 ग्रॅम सोडीयम बायकार्बोनेट(खायचा सोडा) 1.5 ग्रॅम
पोटॅशियम क्लोराईड व 20 ग्रॅम ग्लुकोज असते हे पाकीट उकळून गार केलेल्या 1लीटर पाण्यात मिसळून बाळाला
पाजावे जितक्या वेळेस मागेल तितक्या वेळेस पाजावे बाजारातून न आनता घरी पण बनवता येते यात 1लीटर उकळून गार केलेलंपाणी त्यात मूठभर साखर व तीन बोटाची चिमटी इतके मीठ टाकावे चिमूटभर खायचा सोडा
व चविसाठी लिंबाचा रस टाकावा हे द्रावण हगवण झालेल्या मुलाला पाजावे वारंवार पाजावे ते बरे होते
लहान मुलाचे आजार कमी समजून मृतु ओढवतो
मीठ-साखर-लिबचा रस या तीन गोस्ठी खायचा सोडा असलास तर टाकावे jalsanjivan
0 टिप्पणियाँ